पोहे दडपू घातले होते का आठवणी, हेच कळेनासे होते…”
आज मनालीच्या एफबी लाईव्ह ला पाच हजार व्ह्यू होते…त्यात चार थकलेले डोळे देखल होते! मन भरून लेकीला न्याहाळणारे… दुरूनच.
पोहे दडपू घातले होते का आठवणी, हेच कळेनासे होते…”
आज मनालीच्या एफबी लाईव्ह ला पाच हजार व्ह्यू होते…त्यात चार थकलेले डोळे देखल होते! मन भरून लेकीला न्याहाळणारे… दुरूनच.
मौनात जे सौन्दर्य आहे, जे उपजत असे सृजन आहे त्यापासून शहरी माणूस हा सदैव वंचित राहिलेला आहे. मौन हे केवळ काहीतरी आलंकारिक, काही करून बघावे असे किंवा एखाद नव्या छंदाचे साधन नसून मौन हे पुष्कळ आदिम आणि मूलभूत असे आहे.